राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
विटा : देवीखिंडी (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीने पतीच्या मालमत्तेत पत्नीचाही हक्क सांगणारा निर्णय घेतला आहे. गावठाणातील मालमत्ता पतीपत्नीच्या संयुक्त ... ...
कणकवली : कणकवली तालुक्यातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित कलमठ ग्रामपंचायतीला 'आयएसओ' मानांकन मिळाले आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा ... ...