राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी उमदेवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कबुली देण्यासाठी थेट ग्रामदैवताच्या मंदिरात येण्यास सांगितले जात आहे. ...
Grampanchyat Satara- फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सभा,दौरे कार्यक्रमासाठी लागणाऱ्या विविध परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार आर. सी. पाटी ...
मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीच्या रणनीतीबाबत अजित पवार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रपक्षांसोबत मिळून ही निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहे. ...
Grampanchyat Election Police Kolhapur- करवीर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नाकाबंदीसह गस्ती वाढवल्या असून तालुक्यातील सर्व गावांवर नजर ठेवली आहे. तालुक्यातील १०८ गावांत कडेकोट पोलीस बं ...
नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी आता ११ हजार १०५ इतके उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. ...