राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जानोरी : आंबे दिंडोरी (ता. दिंडोरी) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सागर गायकवाड व सुभाष वाघ यांच्या ग्राम विकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळून एक हाती सत्ता मिळाली आहे, तर कैलास गणोरे यांच्या पॅनेलला एकही जागा न मिळाल्याने त्यांचा दण ...
पेठ : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान तसेच भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पेठ नगरपंचायतीतर्फे जनता विद्यालय येथे विद्यार्थ्यांना आपली निसर्गाच्या प्रति असलेली जबाबदारी सांगण्यात येऊन निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेण्या ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नायगव्हाण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ताराबाई सदगीर यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच श्रावण कांदळकर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवड. ...
वीरगाव : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ ग्रामविकास या सत्ताधारी पॅनलने बाजी मारत सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी समर्थ ग्रामविकास पॅनलला सहा जागा मिळाल्या, तर विरोधी ब ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा दुरंगी झाली. त्यात जगंदबा पॅनलने ९ पैकी ९ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये १५ वर्षानंतर सत्तांतर घडले असून नवनियुक्त सदस्यांमध्ये युवतींचे प्रमाण अधिक आह ...