राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
राज्यात शहरांसारखी गावांमध्येही मिळकत पत्रिका देण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे ३०,६१४ गावांपैकी ४९ टक्के अर्थात १४,९५२ गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे. ...
Svamitva Scheme : केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ड्रोनद्वारे जागांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आता गावांतील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. ...
Swamitva Yojana :केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे जागांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आता गावांतील मालमत्ताधारकांना मिळाणार आता मालकीची सनद. आता जागेचे तंटे मिटण्यास होणार मदत कसे ते वाचा सविस्तर ...
सर्वच इच्छुकांचा लवकरच निवडणूक होणार या खात्रीने किमान २ वेळा बराच खर्च झाला व तो फुकट गेला, मग आता पुन्हा खर्च करायचा का? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे ...