राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील रेंडाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक तीन न्याहारखेडे खुर्द मधून स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे संपर्कप्रमुख श्रावण देवरे व याच वार्डातुन त्यांच्या पत्नी मंदाबाई देवरे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झ ...
लखमापुर : दिंडोरी तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत महिला उमेदवारांनी बाजी मारत आदीशक्तीची ताकद दाखविल्याने तालुक्यात ब-याच ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
Abdul Sattar comment on gram panchayat election result : ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच एक नंबर असल्याचा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. ...
येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवीत सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक ...
सिन्नर : तालुक्यातील खडांगळी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थक परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व सात जागांवर विजय मिळवत विरोधी श्री स्वामी समर्थ पॅनलचा धुव्वा उडवला. ७ जागांसाठी परिवर्तन पॅनल व श्री स्वामी समर्थ पॅनल यांच्यात सरळ लढत झाल ...
सिन्नर : तालुक्यातील पास्ते ग्रामपंचायतीत माजी सरपंच जयंत आव्हाड, माधव आव्हाड, राजेश घुगे यांच्या नेतृत्वातील स्व.गोपीनाथराव मुंडे पॅनलला काठावर बहुमत मिळाले आहे. या पॅनलला ९ पैकी ५ जागांवर विजय मिळविता आला. विरोधी शिवसिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला ४ जाग ...