राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण येत्या बुधवारी (दि. ३) रोजी दुपारी ३ वाजता इगतपुरी त्र्यंबक येथील उपविभागीय तथा प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर होणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार तथा प् ...
लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत. कोणती विकासकामे हाती घेण्यात येवून ते पूर्णत्वास न्यायची आहेत, यांचे मायक्रो नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व सदरची कामे शासनदरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच वर ...
वसईतील दोन ग्रामपंचायतींच्या १५ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक रिंगणात एकूण ३५ उमेदवार होते. या उमेदवारांना निवडणुकीनंतर महिनाभराच्या आत खर्च सादर करावा लागतो. ...