राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Jara Hatke News: भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांची फारशी माहिती आपल्या देशातील बहुतांश लोकांना नसते. आपल्या देशात एक असा गाव आहे जिथे तुम्ही प्लॅस्टिक घेऊन गेलात तर तुम्हाला त्याच्या बदल्यात सोन्याचं नाणं मिळू शकतं. ...