राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नलिनी कैलास मुंडे तर उपसरपंचपदी सुभाष एकनाथ वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात पंचवीस वर्षापूर्वी शिवसेना नेते नितीन औताडे हे सरपंच असताना दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता. त्यावर गावातील ग्रामस्थांनी नुकतीच विशेष ग्रामसभा घेत पंचवीस वर्षांपूर्वी केलेला ठराव पुन्हा समंत केला आहे. ...
grampanchyat bjp sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींवर भाजपने दावा केला असून आता यापुढे ग्रामपंचायतीं प्रमाणेच भाजपा जिल्हा बँक आणि तिन्ही नगरपंचायत निवडणुकीत घवघवीत यश संपादन करेल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त ...
Hasan Mushrif Kolhpaur- नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांना ग्रामविकासाविषयक विविध बाबींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्यांची संख्या विचारात घेऊन पहिल्या टप्यात ७७ हजार ५०० जणां ...