राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अभोणा : शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अभोणा ग्रामपालिका प्रशासनासह व्यापारी बांधवांनी मंगळवार दि. ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सटाणा : शहरातील मालेगाव रस्त्यावरील श्री समर्थ सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या कॉलनी रोडवर बांधलेली भिंत पाडू नये, याबाबत असलेला तात्पुरता ताकीद आदेश न्यायमूर्ती विक्रम आव्हाड यांनी उठवला असून, नगर परिषदेला दिलेला स्थगिती आदेश कायम करण्याची मागणी न्याय ...
कोरोना नियंत्रक पथकाकडून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर न करणाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कोरोना नियंत्रक पथक गावात दाखल होताच सर्वांकडून खबरदारीच्या नियमांचे पालन केले जात असताना काही नागरिकां ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा कादवा नदीवरील पुल म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सेवा सहकार्याने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने अनेक वर्षांपासूनची प्रवासी वर्गाची मोठी समस्या आता दुर होणार आहे. ...
येवला : तालुक्यातील नगरसुल येथे वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दि.२४ ते दि.२९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. ...
येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यात पाणी मागणार्या गावांची वाढ होवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील आठ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून या गावांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीत दाखल झालेले आहेत. ...