जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ४ लाख २४ हजार ४०४ जनावरांना नऊ महिने चारा पुरेल यासाठी २० जुलै २०१९ पर्यंत ६ लाख ८७ हजार ५३७ मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात चाºयाची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशास ...
रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मातंग समाज बांधवांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला ७१४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून याला राज्याच्या समाजकल्याण विभागाने १४ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे. ...
राज्य सरकारने राबविलेल्या ‘अटल महापणन अभियान २०१६-१७’ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात नंबर वनची कामगिरी केल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरवण्यात आले. ...
अकोला : मागास प्रवर्गांना जात प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र देताना अर्जदार, प्रशासनाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधिशाची समिती शासनाने गठित केली आहे. ...
नाशिक : शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांशी थेट ‘लोकसंवाद’ साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील शेतकºयांशी सोमवारी संवाद साधला, परंतु गेल्या तीन ...
जिल्ह्यातील विकासकामांना निधीची कमतरता पडू नये, या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी निधी दिला जातो. यावर्षी जिल्ह्याच्या विकासासाठी १५२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद केली असताना १० महिन्यांच्या काळात केवळ ६६ कोटी २४ लाख ६२ हजार रुपया ...
एकलहरे येथील सिद्धार्थनगरमधील बुद्धविहारात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करून नागरिकांना या योजनेची माहिती देण्यात आली. ...