शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्याबाबतच्या घोषणा केल्या जातात. परंतु,या योजनांचा लाभ शेतक-यांपर्यंत पोहचत नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. ...
शासकीय मानसिकतेचे अनेकजण बळी ठरत असतानाच शासनाच्या अजब कारभाराचेही नमुने समोर येत असतात. त्याचाच एक नमुना बुचकळ्यात पाडणारा ठरला आहे. दोन वर्षांपूर्वी शौचालय नसल्याच्या कारणावरून सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना जिल्हाधिकाऱ्या ...
कोल्हापूर जिल्ह्याचे आॅनलाईन रेशन व्यवहार हे ९४ टक्के असूनही करवीर तालुक्यातील दुकानांमध्ये ८० टक्केच्या आतच व्यवहार होत आहेत. हे चित्र अनेक दिवसांपासून कायम राहील्याने जिल्हा पुरवठा विभागाने धडक कारवाई करत १५ दुकानांची अनामत रक्कम जप्त केली. शहरासह ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहे. मात्र याचा लाभ केवळ एका शेतकरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...