औरंगाबाद : केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला ... ...
उत्तीर्ण उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात असून उमेदवारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी येत्या 28 फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
खमताणे : शासनाने विजेची बचत व भारनियमावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सौरऊर्जेचे दिवे लावण्याची महत्वाकांक्षी योजना राबविली असली, तरी सध्या हे दिवे मोठ्या प्रमाणावर बंद असुन, काहींची स्थिती भंगारात जमा झाल्यासारखी आहे. अजुनही हे दिवे बिनकामाचे ...
राज्यपाल सी. विद्यासागर राव शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यांवर आले. या दौऱ्यात राज्यपालांनी रंकाळा तलावाला दहा मिनिटांची भेट दिली. नियोजित वेळेपेक्षा बारा मिनिटे आधीच पोहचलेल्या राज्यपालांचे स्वागत महापौर सरीता मोरे यांनी केले. ...