देशात 2025 पर्यंत 10 करोड रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा कन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेने केला आहे. केंद्र सरकारकडून रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेक सुधारणा आणि योजना लागू करण्यात आल्यामुळे नवीन व्यवसाय उभे राहू लागलेत ...
महिला व बाल कल्याण विभागाकडे विशेष घटक योजनेअंतर्गत घरघंटीसाठी ३ लाख रुपये अनुदान प्राप्त आहे. यासाठी २७ प्रस्तावांचे उद्दिष्ट होते. मात्र, आतापर्यंत १० प्रस्ताव आले असून त्यातील ६ प्रस्ताव परिपूर्ण आहेत. त्यामुळे अजून २१ परिपूर्ण प्रस्तावांची आवश्यक ...
चांदवड : संपूर्ण महाराष्ट्र पाठीशी उभा राहिल्याने भारावून गेल्याच्या भावना बुलढाणा जिल्ह्यातील शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. ते चांदवडकरांनी शहिदांसाठी उभारलेली मदत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते स्वीकारल्यानंतर उ ...
एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या बससेवेसाठी दिव्यांग व्यक्तींना सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. ...
नाशिक : वार्षिक सहा हजार रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणाºया पंतप्रधान किसान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर अवघ्या काही वेळातच पुन्हा परत काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविषय ...