राज्यात फक्त सहकारी साखर कारखान्यांनाच घरघर लागली असे चित्र नसून खासगी कारखाने चालवणेही आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्याने अलीकडील काही वर्षांत राज्यातील सुमारे १५ हून अधिक खासगी कारखान्यांची विक्री झाली आहे. ...
राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही. ...
महसुली थकबाकी न भरणाऱ्या शासन जमा झालेल्या 'आकारी पड' जमिनी शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना पुन्हा मिळणार आहेत. याबाबतचे विधेयक गुरुवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. ...