राज्यातील बसस्थानकावर २०१३-१४ मध्ये तब्बल ४५० हिरकणी कक्षांची स्थापना करण्यात आली होती. मात्र आजघडीला यातील बहुतांश कक्ष बंद असून स्तनदा मातांना बसस्थानकावर आडोसा शोधावा लागत आहे. ...
राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तात व्यस्त राहणाऱ्या गृहरक्षक दलाच्या समस्या अद्यापही कायम आहेत. ...
भारतीय संसदेच्या १७ व्या लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आपल्या देशात खऱ्या अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरू झाले ते तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या कारकिर्दीपासून. आजही त्यांची आठवण या निमित्ताने कायम स्मरणात य ...
सातारा : जिल्ह्यातील अधिकाºयांना निवडणुकीचे अतिरिक्त काम लागले आहे. सर्वच प्रांताधिकाºयांकडे विधानसभानिहाय सहायक निवडणूक अधिकाºयांचा कार्यभार देण्यात आला आहे. ... ...
नाशिक : लोकसभेची आचारसंहिता सुरू असतानाही कृषी खात्याकडून पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान वाटप करण्याचा अट्टाहास धरला जात असून, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची खात्यासह बिनचूक माहिती तत्काळ पाठवा, असा आग्रह ...