उपजीविका चालविता यावी म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी देशभरात बेरोजगारांना दिल्या गेलेल्या मुद्रा लोनपैकी ७० टक्के कर्जाची परतफेडच झालेली नाही. त्यामुळे सुमारे सहा लाख ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम एनपीए (बुडित) होण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व् ...
कोरोना संकटकाळात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले. तरीही देवळीच्या तालुका पशुचिकित्सालयातील सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे व कारंजा येथील सहायक आयुक्त डॉ. मोहन खंडारे हे मुख्यालयी राहात नसल्याचे पुढ ...
त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्यांकडे नगर परिषद प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न सफाई कामगारांनी केला आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील घोटी ग्रापालिकेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ...
कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे. ...
वर्धा जिल्ह्यात घोराड ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत पावसामुळे गळू नये यासाठी सलग तिसऱ्या वर्षीही तिला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. ...