बालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक ...
लासलगाव : चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी शेती तज्ञ सचिन होळकर यांनी केली असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृषी मंत्री दादा भुसे तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना त्याबाबत ई निवेदन सादर केले. तसेच कृषीमंत्र ...
नांदूरवैद्य : शेतकरी महिलांनी शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अत्याधुनिक पद्धतीने शेती करून शेतमालाचे उत्पादन वाढवावे. शेतीशाळेच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षित होऊन निर्णय क्षमतेच्या बळावर कृषी क्षेत्रात बदल घडवून आणावा हाच शेतीशाळेचा मुख्य उद्देश ...
गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या योजनेतील धान्य वाटपासाठी रेशन दुकानदारांना प्रतिक्ंिवटल १५० रुपयांचे कमिशन दिले जाणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील २६०० दुकानदारांना होणार आहे. सदर कमिशन हे दुकानदारांच्या खात्यावर जमा ...
इगतपुरी शहरात दीडशे वर्षांपासून नगर परिषद आहे. मात्र, आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी शहराचा कायापालट केलेला नसल्याचे चित्र सद्यस्थिती पाहता दिसून येते. ...
समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी शासनातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यात येते. परंतु या योजनेसंदर्भात केंद्र सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. ...
महाराष्ट्र शासनाने महापालिकेची सभा घेण्यास हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पत्रात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवून व केंद्र व राज्य सरकारच्या कोविडबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शनिवारी २० जूनला सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृह ...
केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे या पुरस्काराची घोषणा १६ जून २०२० रोजी करण्यात आली. देशभरातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी राज्यात चौदा, तर अमरावती जिल्ह्यातील एकमेव परसापूर ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...