केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेतून परभणी जिल्ह्यातील १२ जणांना बँक आॅफ बडोदाने ३ कोटी ९८ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले असून, या माध्यमातून सदरील लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या गॅस टँकरला आॅईल कंपन्यांनी पहिल्याच दिवसापासून आपल्या सेव ...
राज्य शासनाने नुकताच अन्नसुरक्षा कायद्यातील अपात्र लाभार्थ्यांच्या शोधमोहिमेसाठी नवे निकष जाहीर केले आहेत. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहन असणाऱ्यांना या कायद्यातून वगळण्याचा निर्णय विचाराधीन आहे. हा निर्णय सर्वसामान्य मध्यमवर्गीयांवर अन्यायकारक आहे. ह ...
कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर सावंत यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. ...
वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनातर्फे मानधन योजना राबविली जाते. मात्र सरकारने पैसा नसल्याचे कारण देत हात वर केल्याने या योजनेला खीळ बसल्याचे दिसत आहे. ...
जिल्ह्यातील दलितवस्त्यांमध्ये लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विकासकामांसाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली असून त्यातील २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित करण्यात आला आहे. ...