पूरग्रस्त भागात अनेक लोक आपली घरं सोडून छावण्यांमध्ये राहत आहेत. अनेकांची घरही वाहुन गेली आहेत. या पीडितांना पुन्हा संसार उभारण्यासाठी भरघोस मदतीची गरज आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करणाऱ्या सरकारने पूरग्रस्तांच्या संसार उभारण ...
शहरातील रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून शासनाने या योजनेसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली. ...
आर्थिक अरिष्टात सापडलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)ला त्यातून बाहेर काढण्याच्या नावाखाली एमटीएनएलच्या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...
यंदाच्या पूरपाण्याने यंत्रणांना खबरदारीचा धडा घालून दिला आहे. नाशिककरांनी माणुसकी धर्माचे पालन करीत आपद्ग्रस्तांना मदतीचा हात दिला; परंतु अशी वेळच येऊ नये म्हणून कठोर उपाययोजनांची गरज आहे. यंदा कोल्हापूर, सांगलीत जे पहावयास मिळाले ते आपल्याकडे होऊ द् ...
पेठ : शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने आॅगस्ट क्रांती दिनापासून शासनविरोधात असहकार आंदोलन सुरू केले असून, जनतेशी संबंधित कामकाज सुरू राहणार असले तरी शासकीय बैठका, अहवाल सादर करणे या कामांवर काम बंद आंदो ...
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत करदात्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली असली तरी प्रत्यक्षात शासनाला मिळणाºया करात मात्र घट झाली आहे़ याशिवाय १ कोटीपेक्षा जास्त कर भरणाºया व्यापाऱ्यांच्या संख्येतही कमालीची घट झाल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
औंदांणे : बागलाण तालुक्यातील शेत रस्ते व पाधन रस्त्यांसाठी मुरु म, खडी वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचा महसूल कर न आकारता सरसकट वाहतुकीस परवानगी मिळावी याबाबत बागलाण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ...