वाढता उत्पादन खर्च, जीएसटीचे चढे दर, केंद्र सरकारची इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका, अशा विविध कारणांमुळे देशातील वाहन विक्री घटली आहे ...
दारूगोळा निर्मिती कारखान्यांत दरवर्षी सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती केली जात असून सरकार या कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे.. ...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातील ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या संगणक परिचालकांनी प्रत्येक महिन्याच्या एक निश्चित तारखेला मानधन मिळावे आणि महाराष्ट्र शासनाच्या आयटी विभागाकडून नेमणूक होणेकामी व इतर मागण्यांसंदर् ...
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पथक-उपपथकातील एकत्रितपणे नवीन नाव होमगार्ड नोंदणी रत्नागिरी शहर पथक, लांजा, राजापूर, देवरुख, साखरपा, खेड, मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळूण, अलोरे, खवटी, पोफळी पुरुष व महिला होमगार्डची सदस्य नोंदणी २६ ऑगस्ट २०१९ रोजी येथील पोल ...
अपूर्ण असलेली सर्व कामे येत्या १० ते १५ दिवसात पूर्ण होतील अशा बेताने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी मौदा-कामठी उपविभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिले. ...
आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. ...