मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व संस्कृतीची जोपासनी व्हावी तसेच भाषेविषयीची आवड निर्माण व्हावी या उददेशाने भिलार येथे 'पुस्तकांचे गाव' ही संकल्पना आकारास आली. ...
गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर असलेल्या आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी, आशा कर्मचाºयांसोबत काम करणाºया गटप्रवर्तकांना मात्र शासनाने ठेंगा दाखविला आहे. ...
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे जवळपास सर्वच मंत्री, भाजपा केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने शासकीय विश्रामगृह मंगळवार ...
भ्रष्टाचार प्रकरणी सादर झालेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरणाचा अहवाल मागितला जातो, मात्र अधिकाºयांच्या दिरंगाईमुळे २० पेक्षा अधिक प्रकरणे केवळ अहवालाअभावी पडून असल्याची बाब भ्रष्टाचार निर्र्मूलन समितीच्या बैठकीत समोर आली. याप्रकरणाची दखल ...
महाराजस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले शाळेतच देण्यात येणार आहेत. ...
इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक वसाहत आणि मोठा कारभार असणाऱ्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीतील जलशुद्धीकरण प्रकल्प राज्यात उत्कृष्ट आहे. या प्रकल्पात योगदान देणारे गोंदे दुमालाचे जलसुरक्षारक्षक भाऊसाहेब कातोरे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
मानोरी : सुमारे एक महिन्यापासून (१९ आॅगस्ट) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रि या ९ सप्टे ...