राज्यातील अनेक साखर कारखान्यांना सध्या मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. या साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्यांकडील मुदत कर्जाचे पुनर्गठण करावे. ...
अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जात असून यातून पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. ...
aadhaar card update : दर १० वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले जाते. पण, जर असे केले नाही. तर आधार कार्ड बाद ठरते का? आधार जारी करणारी संस्था UIDAI ने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...
यंदाच्या मृग बहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या ७३ हजार ६८६ अर्जापैकी २३ टक्के अर्थात १६ हजार ६२० अर्ज अपात्र ठरले आहेत. ...
Sovereign Gold Bond: सॉवरेन गोल्ड बाँड मधील गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. मार्च २०१७ मध्ये या बाँडच्या इश्यू पीरिअड दरम्यान २,९४३ रुपये प्रति ग्रॅम दरानं सोनं खरेदी केलं होतं. ...
वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र पुरस्कृत योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. ...