परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. ...
कळवण : निसर्गाच्या सानिध्यात असलेली भव्य दिव्य इमारत आणि आवारात असलेल्या झाडांवरील पक्ष्यांचा किलबिलाट, शिवाय त्यांच्यासाठी फांद्यांवर केलेली पाण्याची सोय अन् हाकेच्या अंतरावर असलेले गाव असे मनाला प्रफुल्लित करणारे वातावरण एकात्मिक आदिवासी विकास प्रक ...
गावातील ४0 कुटुंबांना साडेतीन लाख किमतीचे व ३00 स्क्वेअर फुटांचे वन बीएचके मोफत मिळणार आहे. मानवतेची सेवा म्हणून आलेल्या देणगीच्या रकमेतूनच घरकुलांच्या उभारणीसह गरजेप्रमाणे अन्य साहित्यही पुरविले जाणार आहे. ...
अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी, महसूल विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने एकत्रित केले आहेत. नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादरही केला आहे. मनुष्य बळाच्या अभावामुळे कृषी विभागाच्या पंचनाम्यावरच अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कं ...