राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केल्याचा आरोप एका शेतक-याने केला. त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दहा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांच्या वतीने पाठविला. ...
Ananya Birla News : कुमारमंगलम यांच्या पत्नी नीरजा, क्रिकेटपटू मुलगा आर्यमन आणि अनन्या या तिघांनाही या रेस्टॉरंटने जेवणासाठी तब्बत तीन तास तिष्टत ठेवले. अनन्या हिने या घटनेबाबत सांगताना दोन ट्वीट केले आहेत. ...
pension News : संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ईपीएफओचा अधिक फायदा कसा करून देता येईल, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...
राज्याच्या कामगार विभागाने कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कमी करून कामगार कल्याण आयुक्तपदी वर्ग १च्या अधिकाऱ्याची नुकतीच प्रतिनियुक्ती केली आहे. ...
लासलगाव : केंद्र सरकारने कांदा प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत याचा थेट परिणाम हा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असतो. कांद्याच्या प्रश्नांब ...
9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, तेव्हापासून आजतागायत सरकारने केलेले प्रयत्न संशयास्पद आहेत. अॅड. थोरात यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी लवकर चालवण्यासाठी कोर्टात मेन्शन केलं, पण सर्वोच्च न्यायालयानं ते फेटाळलं. ...