चांदवड : घरकुल योजनेतील वंचित लाभार्थींना घरकुलांचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सोमवारी (दि. १८) सकाळी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी प्रश्न मार्गी ...
पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ...
तज्ज्ञ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तवार्ता विभागातील पोस्टिंग म्हणजे ‘साईड ब्रॅन्च’ ही अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. पोलीस करिअरमध्ये साईड ब्रॅन्चचे पोस्टिंग केले की नाही, हे देखील पाहिले जाते. त्यामुळे एक पोस्टिंग ‘उरकण्याची’ मानसिकता पो ...