या मार्गावर दोनशेहून अधिक खड्डे असून दररोज खड्डे बुजविण्याचे काम केले जात असले तरी प्रत्यक्षात वाहतूक कोंडी कमी होण्यास काहीच मदत होत नसल्याचे समोर येत आहे. ...
पहिल्या टप्प्यातही सरकारनं टेलिकॉम कंपन्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर त्याचा चांगला परिणाम कंपन्यांवर दिसून आला होता. आता पुन्हा एकदा सरकार कंपन्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ...
भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरूवात नाशिकपासून केली. पुढील दोन वर्षे निवडणुका एके निवडणुका हाच मंत्र जपायचा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश टिकून राहावा, म्हणून भाजपने लोकसभा मतदारसंघनिहाय ने ...
सामान्यत: सरकार दर सहा महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीएमध्ये बदल करते . मागच्या वेळी मार्च 2022 मध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 3 टक्क्यांनी वाढवला होता. ...