उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. ...
आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यापूर्वी सर्वत्रच वसुलीची धूम सुरू आहे. व्यावसायिक वापरातील प्रॉपर्टी किंवा राहते घर असले तरीही त्याची विजेची काही थकीत रक्कम असेल तर ती न भरल्यास वीज कनेक्शन तोडले जाते. ...
Gold Monetisation Scheme:या योजनेची घोषणा सरकारनं १५ सप्टेंबर २०१५ रोजी केली होती. परंतु आता ही स्कीम बंद करण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं मंगळवारी दिली. ...
सौरपंप योजनेत पाणीपातळी खाली गेलेल्या भागात १० एचपीचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. ...
गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात मृदसंधारण आणि जलसंधारणाच्या कामांवर अब्जावधी रुपये खर्च झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शासनामार्फत विविध योजनांतून झालेल्या या कामांची जागेवर जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. ...