डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात १ लाख ५० हजार रुपयांची वाढ होऊन ते चार लाख रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेस गतिमान प्रतिसाद मिळत चालला आहे. ...
शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतात जाण्यासाठी, येण्यासाठी शेत रस्ता, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पाऊल रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. शेतीमध्ये पेरणी, पाळी, नांगरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी अशी कामे यंत्रामार्फत केली जातात. ...
Government Investment Schemes : पैसे गुंतवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमध्ये तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून मोठा फंड जोडू शकता. पाहूया कोणती स्कीम आहे फायद्याची ...
मासेमारी हंगामाची सुरुवात होताच परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी येथील समुद्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यात स्थानिक मच्छीमारांच्या लाखो रुपयांच्या मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. लोकांना आर्थिक मदत करणं हा या योजनांचा उद्देश आहे. पाहूया कोणती आहे ही सरकारची योजना. ...
दिवाळी आली असतानाही परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, साखर व इतर जिनसांचे वाटप झाले नसल्याने गोरगरीब कुटुंबांना यंदाची दिवाळी या दुकानांमधून मिळालेल्या ज्वारी व तांदळावरच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे. ...
पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरला सुरु करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला. त्याची अंमलबजावणी करत साखर आयुक्तांनी वेळेच्या आधी साखर कारखाने सुरू केले तर गुन्हे दाखल करण्याचा सज्जड दम राज्यातील साखर कारखान्यांना दिला आहे. ...