Oil Seed Farming : देशात उत्पादित होत असलेल्या तेलबियांमधून केवळ खाद्यतेलांची ४० टक्के गरज भागविता येते. त्यामुळे देशाची खाद्य तेलाची गरज भागवण्यासाठी ६० टक्के आयात करावी लागते. परिणामी तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, पु ...
Gram Panchayat Kam Band Andolan : सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येण ...
Ration Card E-KYC : सर्वोच्च न्यायालय व भारत सरकारने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक रेशनकार्ड(Ration Card) धारकास ई-केवायसी(E-KYC) बंधनकारक करण्यात आले आहे. नियमित रेशन हवे असल्यास लाभार्थ्यांनी ई- केवायसी करणे आवश्यक आहे. ...
Forest Department : राज्यातील वन विभागाच्या सचिवपदी मिलिंद म्हैसकर या मराठमोळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने मराठी आयएफएस अधिकाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. ...