सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांचा टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये एकत्रितपणे ५२% हिस्सा आहे. आता मेहली मिस्त्री यांच्या नियुक्तीबाबत काय ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ...
आता पूरग्रस्तांना मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार वाढीव एक हेक्टरसाठीच्या मदतीपोटी ६४८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...
Ativrushti Nuksan Bharpai : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतु त्यांच्या या आश्वासनाचा बार फुसका निघाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप दमडीही जमा झालेली नाही. त्यामुळे जि ...
Soybean Market Update : अतिवृष्टी आणि शासकीय उदासीनता या दुहेरी संकटाने सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. एका बाजूला निसर्गाचा रौद्रावतार तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठेतील मनमानी, यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आ ...
शेतात साठवून ठेवलेला ३५ टन शेतकऱ्याचा कांदा अतिवृष्टीत पावसाचे पाणी शेडमध्ये गेल्याने खराब झाल्याचा प्रकार वडवणी तालुक्यातील कोठारबन येथे समोर आला असून एवढे नुकसान होऊनही वडवणी तहसील प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी तसदी घेतली नाही. ...
Farmer id Update 'फार्मर आयडी' म्हणजे शेतकऱ्याची डिजिटल ओळख. हा क्रमांक राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यास देण्यात येतो. यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, शेतीचा प्रकार, पिकांची नोंद, बँक खाते आणि आधार क्रमांक यांची सांगड घालण्यात आली आहे. ...