शेतकरी व सामान्य नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा याकरिता शासकीय कृषी योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्याकरिता शासन 'आपले सरकार महाडीबीटी' उपक्रम राबवित आहे. ...
केंद्र सरकारने अगदी कमीत कमी पैशात नागरिकांना विमा सुरक्षा कवच देण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वाचे हेल्थ कवच सुरू केले आहेत. ज्यात जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना या महत्त्वाच्या विमा योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाखो नागरिकांना फायद ...
एक शेतकरी एक डीपी योजनेअंतर्गत शेतात रोहित्र जोडणीचे काम सुरू असताना लाभार्थ्याच्या नावावर अज्ञाताने कृषी पंप उचलल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मूळ लाभार्थ्याला रोहित्र मिळत नसून सौरपंप योजनेचा देखील लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...