नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तालुक्यातील ५५ हजारापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या लाभार्थ्यांची संख्या ३८५ आहे. यातील ७८ हजार ४५० व्यक्तींना प्रतीव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. केशरी शिधापत्रिका असलेले दोन हजार ७८६ कुटुंबिय तालुक्यात आहेत. ...
शेतकरी वर्ग कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना घरूनच अर्ज करता यावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात धानोराचे तालुका कृष ...
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्यामुळे गोरगरिबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहे. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन खाते उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रती महिना ५०० रुपये जमा ...
नागभीड तालुका उद्योग विरहित आहे. या तालुक्यात मोठेच नाही तर कोणतेच लहानसहान उद्योग नाहीत. या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धान पिकावर अवलंबून आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात निसर्ग दाखवत असलेल्या अवकृपेने या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी चांग ...