नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सर्व नागरी सुविधा केंद्र ३० जूनपयंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश दिले. ३० जूनपर्यंत सहा टक्के सवलत आहे. केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंग पट्टे मारण्याचे तसेच मंडप उभा करण्याचे आदेश दिले. ...
कोरडवाहू करडी परिसरात खरीप हंगामात मुख्यत: धानाचे पीक घेतले जाते. यामुळे शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. कोका वन्यजीव अभयारण्याच्या निर्माणापासून जंगलावर आधारित व्यवसायांवर कडक निर्बंध लागले. त्यामुळे खरीप हंगामानंतर मजुरांची कामधंद् ...
आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठ ...
लॉकडाऊनमुळे जवाळपास चाळीस दिवस मजुरांना घरीच बसून राहावे लागले होते. मात्र त्यानंतर शासनाने मजुरांना गावी पाठविण्याची सोय केली. त्यामुळे कामासाठी बाहेर राज्यात गेलेले मजूर आपल्या राज्यात परत आले आहेत. सध्या या मजुरांना काम नाही. त्यामुळे या मजुरांच्य ...
विकास प्रकल्पांना होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन, केंद्र शासनाने पर्यावरण आघात अहवालासंदर्भातील अनेक नियम व अटी शिथिल करण्याचे धोरण आखले आहे. यामुळे कोणत्याही प्रकल्पांना सहजपणे मंजुरी देता येईल, असे शासनाला वाटते. या पर्यावरणविरोधी धोरणास जनतेने विर ...
शिंदे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचे संकट थोपवून धरण्यात सर्व यंत्रणाबरोबरच जिल्हयातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही कोरोना विषाणू रोखण्यासाठी शहर तसेच गावागावात खंबीर आणि कठोर भुमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ...