Maharashtra News: राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरद पवार एकटेच अध्यक्ष आहेत आणि आता तेच सांगतात लोकशाही धोक्यात येत आहे, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली. ...
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची मागणी सुरू होती. महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात काही महिन्यांपूर्वी निर्णय घेतला होता. ...