ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Raigad News: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने घेतला आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: धक्काबुक्कीची ही घटना लोकशाहीचं मंदिर मानलं जाणाऱ्या विधिमंडळाच्या आवारामध्ये घडल्याने या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ...
Jitendra Awhad News: कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असताना पोलिसांचं वाहन अडवल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...