क्षेत्रातील सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही यंदा बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले. यामुळे कालव्यांच्या शेवटच्या टोकावरही पाणी पोहचले. ...
विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेच्या वतीने विदर्भ समाज गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कवि संमेलनाने झाली. ...
ग्रामीण भागात प्रौढ कबड्डी स्पर्धेची धूम राहात होती. एकेकाळी या स्पर्धांची सर्वच वाट बघत होते. मात्र मागील काही वर्षांत या स्पर्धांचे आयोजन थांबले. परिणामी ग्रामीण भागातील खेळाडू या खेळांपासून वंचित राहू लागले. युवकांना खेळासाठी प्रोत्साहित करण्याचे ...
मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करताच राज्यात शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासीक निर्णय घेतल्याबद्दल आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेत त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना गोंदिया येथे येण्याचे नि ...
क्षेत्रातील शेतकरी संपन्न व्हावा व क्षेत्रात हरितक्रांती यावी यासाठी आम्ही तालुक्यातील बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्व कालव्यांची सफाई करविली. मात्र भाजपच्या धोरणामुळे राज्यातील शेतकºयांचे बेहाल झाल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ...
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १३ हजार ५०० ते १८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई दिल्याचे मोठमोठे फलक लावून भाजपा नेत्यांनी श्रेय लाटले. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ हेक्टरी १ हजार ते १५०० रुपयांचा मोबदला मिळाला. ...
नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण जीवन गोंदिया नगर परिषदेच्या सेवेसाठी खर्ची घातले. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना स्थायी कर्मचाऱ्यांच्या दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे प्रामाणिकपणे प्रयत्न केले. ...
क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. विविध देशांमध्ये या खेळावर प्रेम करणाऱ्या क्रिकेट प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात सुध्दा क्रिकेट प्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीय खेळाडूंनी विश्वकप जिंकून या खेळाला अधिक उंचीवर नेण ...