खासगी शाळा संचालकांकडून सुरू असलेल्या मनमर्जीवर आता अंकुश लागणार आहे. एनएसयुआयने या विरोधात सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. ...
मागील काही दिवसांपासून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याच्या अफवा वृत्तपत्र तसेच व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून क्षेत्रात पसरत आहे. मात्र त्या अफवांना काहीच आधार नाही. आम्ही क्षेत्रात विकासकामांना गती दिली असून त्यामुळे क्षेत्रातील मतदाता निश्चिी ...
सर्वप्रथम आपण भारतीय असून याच दृष्टिकोनातून कामठा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे विवाहावर होणाऱ्या खर्चाची मोठी बचत होते. तसेच सर्वधर्मीयांना जोडण्याचे हा एक उत्तम मार्ग आहे. ...
आदिवासी हलबा-हलबी समाज ईमानदार, मेहनती व संघटीत समाज असून तो एकत्रीतपणे सामाजीक कार्यांत अग्रणी भूमिका निभावतो. त्यात आदर्श विवाह समिती हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाहाची गौरवशाली परंपरा मागील २१ वर्षांपासून चालवित आहे. ...
सामूहिक विवाह सोहळ््यातून फिजूल खर्चापासून सुटका होते. शिवाय स्वस्थ व मजबूत समाजाचा पाया तयार होतो. सामूहिक विवाह सोहळ््यातून समाजात सामाजिकतेच्या भावनेला वाढ मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने त्याचा पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर परिणाम झाला. त्यामुळे गोंदिया शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल् ...
भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आवश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात या विरुध्द चित्र आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये २५ ते ३० पदे रिक्त आहे. ...
मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला. ...