गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपूर्ती करण्याचे आमचे लक्ष्य होते. याकरिता ५६ लाखांच्या खर्चाची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येत आहे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ...
विधानसभा क्षेत्रातील ग्राम रावणवाडी- बिरसी विमानतळ- कामठा- पांजरा- कट्टीपार- आमगाव रस्त्याचा लवकरच जिर्णोद्धार होणार आहे. या २९ किमी रस्त्याच्या रूंदीकरण व पुनर्निमाणासाठी शासनाने हाईब्रिडी एन्युटी योजनेंतर्गत ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भाग व सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभासाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक मागासले आहेत. कारण त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहचत नाही. अशात पंचा ...
बाबासाहेब दलित, शोषीत व पिडीत समाजाचा बुलंद आवाज होते. दलित, शोषीत व पिडीतांच्या उत्थान, संरक्षण व संवर्धनासाठी बाबासाहेबांनी तयार केलेले कायदे केंद्र सरकार बदलून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करित आहे. ...
आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात जलसंकटावर मात करणे, आमचे प्रथम लक्ष्य आहे, .... ...
प्लास्टिक उद्योगावर २३ मार्च २०१८ पासून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने लावलेल्या बंदीच्या विरोधात प्लास्टिक उद्योगाचा विधानसभेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी हा मुद्दा लावून धरुन याकडे शासनाचे लक्ष वेधले. ...
संजयनगरात राहत असलेले नागरिक अतिक्रमणकर्ते म्हटले जाऊ नये, त्यांनाही सन्मानपूर्वक येथे रहावे यासाठी त्यांना त्यांच्या जागेचे स्थायी पट्टे मिळवून देणे आपले ध्येय आहे. ...
भारतीय जनता पक्षाच्या काही बडबोल्या नेत्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २३ हजार रूपयांची मंजूर झाल्याचे सांगत स्वत:चे कौतूक करून होर्डींग्स लावून घेतले. ...