ग्राम दतोरा येथे १६ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत गावातील लाभार्थीना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. ...
शहरातील अग्निशमन व्यवस्था बळकट करण्यासाठी अतिरीक्त फायर स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत केली. शिवाय अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरुन त्यात किमान २० टक्के पद अनुकंपाधारकांची भरण्यात यावी, अशी मागणीही आमदार ...
महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माविमच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे. ...
भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. ...
जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील गोंदिया तालुक्याचा शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आम्हाला यश आले आहे. यामुळे आता तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतमध्ये कार्यान्वीत सुमारे ५६ आरोग्य उपकेंद्रांत एक एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती केली जाईल. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. मात्र यामुळे शहरवासीयांची आणि वाहन चालकांची कोंडी होणार होती. ...
देशाचे प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतात. मात्र मागील चार वर्षात खोटे आश्वासन व घोषणा देण्याशिवाय भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ काहीच केले नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केवळ कागदावरच आहे. ...