सध्या मुंबईत फोर व्हिलर आणि टू व्हिलर वाहनांची संख्या वाढत असताना मात्र ही वाहने जर सुरक्षित एका जागी उभी करायची असतील तर पार्किंग(वाहनतळ)व्यवस्था त्या मानाने खूप तुटपुंजी आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळाच्या नावात महाराज ही उपाधीच निर्देशित करण्यात आलेली नाही. ...
स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्चनांचे योगदान नव्हते, असे वक्तव्य करणारे उत्तर मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांना भाजपा नेतृत्वाने शुक्रवारी जाब विचारताच, त्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतल्याने भाजपाची अडचण झाली. ...
कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली ...
1887 साली काँग्रेसच्या मद्रास येथे झालेल्या अधिवेशनात 607 अभ्यागतांपैकी 35 अभ्यागत ख्रिश्चन होते. भारतातील ख्रिश्चन समाजाचे प्रमाण लक्षात घेता काँग्रेसमधील अभ्यागतांमध्ये त्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समजते असे ग्रेगर म्हणतात. ...