देशात राज्यघटना आहे, तोपर्यंत देश तुटणार नाही, तो एकसंघ राहील. हा देश तोडण्याचा प्रयत्न करणा-या शक्तींना आम्ही धडा शिकवू, असा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला. ...
संयुक्त वीज नियमन आयोगाने स्थापन केलेल्या लवादाने रिलायन्स विजेच्या बाबतीत राज्य सरकारला दणका दिला आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत व्याजासह २९२ कोटी रुपये सरकारने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला फेडावेत, असा आदेश दिला आहे. ...
महाराष्ट्रात मराठा तसेच गुजरातेत पटेल, पाटिदार इतकेच नव्हे तर जाट, रजपूत समाजाला ओबीसी, एससी, एसटींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळायला हवे, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केले. मराठा समाजातील क्रिमी ...
गोव्याच्या आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी कोट्यवधींची तरतूद होत होती, पण कृषी पर्यटनाकडे कधीच गांभीर्याने पाहिले गेले नव्हते. मात्र, आता राज्य सरकारने काळाची गरज ओळखत कृषी पर्यटनासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात एक कोटींची तरतूद केली आह ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना डिहाड्रेशनचा त्रास होऊन त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे रविवारी (25 फेब्रुवारी) रात्री बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन हॉस्पिटलमध्ये त्यांना (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. ...