राज्यातील अनेक धरणात सध्या विसर्ग सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यातील पाणीसाठ्याचे बदल. ...
अनेक भागात पाऊस होत असल्याने राज्यात अनेक धरणातील पाणी साठ्यात दिवसेंदिवस बदल होत आहे. त्यानुसार सुरू असलेल्या विसर्ग, उपयुक्त पाणी साठा, एकूण पाणी साठा याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ...
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणा ...