शिवसेना-भाजपची युती उभ्या महाराष्ट्राने पाहिली. पक्ष वेगवेगळे असले तरी नेते मात्र अगदी एकोप्याने राहत होते.. पण २०१४ नंतर या युतीला तडे गेले आणि २०१९ नंतर युती तुटलीच. त्याचीच खदखद वेळोवेळी दोन्ही पक्षातील काही नेते व्यक्त करत असतात.. आता भाजप नेते ग ...
Politics News: गेल्या २५ वर्षांपासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरु होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षांचा संसार मोडून टाकला, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना जळगावात लगावला. तर आपण गिरीश महाजन यांच् ...
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वपक्षीय पॅनलबाबत सकारात्मक होतो मात्र तिन्ही पक्षांनी सोयीचे राजकारण केल्याचा आरोप महाजन यांनी केला ...
Girish Mahajan News: जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत. ...