गेल्या शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चाललेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महापालिकेने देखील हातभार लावला असून, तीन दिवसांत सुमारे आठ टन कचरा संकलित केला आहे. ...
कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी एक-मेकांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी दर्शक बनून या 'फ्री-स्टाईल'चा आनंद घेतला. अन् शेवटी हे प्रकरण ठाण्यापर्यंत गेलं. ...
नागपूर महानगरपालिकेने शहरास 'बीन फ्री सिटी' म्हणजेच "कचरापेटी मुक्त शहर" घोषित केले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा टाकावा लागतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
शहरातील स्वच्छता यंत्रणेकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. घराघरातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कंपन्याकडून कचरा उलचण्याचे काम व्यवस्थित करीत नाही. दररोज वाहने येत नसल्याने नागिरक त्रस्त आहेत. ...
घनकचरा व्यवस्थापन नुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे कायद्याने बंधनकारक आहे. मीरा भाईंदर महापालिकेनेसुद्धा ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन सातत्याने केले आहे. ...
Mira Bhayander Municipal Corporation : मीरा भाईंदर महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दर वर्षी स्वच्छतेत इतवा क्रमांक आला, हा पुरस्कार मिळाला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असते. ...
( - साहेबराव हिवराळे ) औरंगाबाद : हिमायत बाग ( Himayat Garder ) हा शहराचा ऐतिहासिक वारसा व विद्यमान काळातील ऑक्सिजन हबच ( Oxygen Hub). विविध प्रकारच्या फळफुलांसह, मोर आणि विविध पक्ष्यांची वसाहत, शहरवासीयांच्या पर्यटनस्थळात येऊन काही दारुड्यांनी चोरीछ ...
Kalyan Dombivali Garbage Disposal Issue : कल्याण नजीक असलेल्या नांदीवली परिसरात संतप्त नागरिकांनी साचलेला कचरा पेटवून देत आपला संताप व्यक्त केला आहे. ...