गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे आगमन घरोघरी झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सर्वत्र उत्साह व चैतन्य पहावयास मिळत होता. ...
शहरात पर्यावरणपूरक गणेश विर्सजन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने यंदाही प्रतिवर्षांप्रमाणे गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नदीच्या परिसरात एकूण ३० ठिकाणी अधिकृत विसर्जन स्थळे घोषित करण्यात आली ...
गणेश विसर्जनासाठी पंचवटीतील शेकडो गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली असून, पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा सुरक्षा टिकून राहावी यासाठी मिरवणूक मार्गावर पोलीस बळ तैनात करण्यात आलेले आहे, ...
गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवडणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, विविध ठिकाणी गणेशमूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात ...
: यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़ ...
गणेशोत्सवाची धूम गेल्या 8 दिवसांपासून देशभरात दिसून येत आहे. मात्र, साता समुद्रापारही बाप्पांचे तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजात पूजा केली जात आहे. ...
शहरातील आझाद गणेश मंडळाची स्थापना 1942 झाली आहे. या मंडळाच्या मानाच्या आजोबा गणपतीने यंदा 77 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी ...