बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या म्हटल्या जातात. त्यावेळी तेथे जमलेल्या सर्वांचा त्यात सहभाग असल्याने त्यावेळी चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होते ...
विक्रमी संख्येने गणेशमूर्ती तयार केल्यानंतर महापालिका आता ढोलवादनाचा आवाज घुमवण्यास सज्ज झाली आहे. त्यासाठीची सर्व तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, गणेशमूर्तींप्रमाणेच नियोजित संख्येपेक्षा अधिक संख्येने ढोलवादक सहभागी होतील, असा प्रशासनाचा अंदाज आह ...
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’ असा आसमंत दणाणून सोडणारा जयघोष, ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, लहान थोरांच्या अपूर्व उत्साहात, अशा मंगलमय वातावरणात बुद्धीची देवता श्री गणरायाचे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत शुक्रवारी आगमन झाले. ...
गजर, ढोल-ताशा पथकांचा निनाद, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार केलेल्या महिला, मुली, पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्ने, खीर, मोदकाचा प्रसाद अशा थाटात आगमन झालेले गणराय यंदा थेट वरुणराजालाच घेऊन आले. ...
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुखःद घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ...
‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षिस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. ...