आराध्य दैवत तसेच प्रत्येकाला प्रिय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला गोवेकरांना पुरोहित मिळणे दुरापास्त झाल्याने तसेच दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवेकरांसाठी महाराष्ट्रातून पुरोहित चतुर्थीला आयात करण्याची वेळ आली आहे. ...
- अनिल गवई। खामगाव : शहरातील शिवाजी नगर भागातील तानाजी गणेशोत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. लोकमान्य टिळकांच्या प्रखर आणि क्रांतीकारी विचाराने प्रेरीत होऊन या भागातील युवकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरूवात क ...
सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. याच दरम्यान मोहरम हा धार्मिक सणसुध्दा आला आहे. या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील नागरिकांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं झाले असून मंदारच्या घरातील गणपती बा्पपाला देखील यंदा दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधत मंदारने त्याच्या घरातच गोकुळधाम सोसायटी बनवली आहे. मंदारने गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारला असून त्यात ...
जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे. ...
नवी इतिहासातील प्राचीनतम साहित्य म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेदातीलही दुसरे मंडळ सर्वाधिक प्राचीन असल्याचे भाषा तज्ज्ञ सांगतात. या दुसऱ्या मंडळाचे ऋषी आहेत महर्षी गृत्समद. ...