आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये 90 ते 95 टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. पण यातील काही फळे जर एकत्र खाल्ली तर त ...
'कॅन्सरपासून (Cancer) वाचण्यासाठी सर्वप्रथम या आजाराचे मूळ कारण शोधणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशनच्या माध्यमाने कॅन्सरवर उपचार केले जातात. मात्र, अशा प्रकारच्या उपचारांच्या काही त्रुटीही आहेत.' (Sharan India founder Dr Nan ...
सप्टेंबर महिन्यातील तिसरा शनिवार हा सफरचंद खाण्याचा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित केला आहे. सफरचंद बाजारात येण्याचा हा प्रारंभीचा काळ असल्याने व त्यावेळेस उत्तम जातीची अनेक सफरचंदे उपलब्ध असल्याने हा दिवस पाळला जातो. ...