मराठवाड्याच्या (Marathwada) तब्बल ४ हजार ९०० हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र असून, गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रत्येक हंगामात मोसंबी बागेतील फळगळीमुळे मोसंबी उत्पादक पुरते जेरीस आले आहेत. उसनवारी करून जीवापाड जपलेल्या मोसंबीच्या बागेच्या उत्पन्नातून आज ना ...
Mango Fruit Crop Insurance पुनर्रचित हवामान आधारित आंबा पिकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ ही शेवटची तारीख असून जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले ...
बँक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी, आठ दिवस आधी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२४ पूर्वी पीक विमा काढावयाचा नसल्यास, बँकेला लेखी कळविणे बंधनकारक आहे. ...
औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळत असून ग्राहकांची आवळ्याला पसंती मिळत आहे. (Amwala) ...
महाराष्ट्रात राज्यात गेल्या १० ते १५ वर्षापासुन अंजीर हे एक महत्वाचे पीक बनले आहे. भारत देशामध्ये अंजीराची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटका व तमिळनाडु या राज्यात केली जाते. ...
ड्रॅगन फळाचा गर, साल, बिया, फुलांच्या कळ्या आणि वाळलेली फुले आणि खोड अत्यंत पौष्टिक असतात, ज्यामध्ये शक्तिशाली बायोएक्टिव्ह संयुगे, फायबर, व्हिटॅमिन-८, कॅल्शियम आणि फॉस्फरस, आदी पौष्टिक पदार्थ असतात. ...
परभणी जिल्ह्यातील दैठणा या गावातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी अनंत कच्छवे यांनी पेरू लागवडीतून लाखोंचे उत्पन्न घेत आर्थिक प्रगतीचा मार्ग निवडला आहे. (Guava Cultivation Success Story) ...