सीताफळ हे नाशवंत आणि खूप कमी काळ टिकणारे फळ असून त्यावर वेळेत प्रक्रिया न केल्यास त्याची नासाडी होते. तसेच प्रक्रियेसाठी वापरले जाणारे सीताफळ हे जास्त पिकलेले असल्यास त्यास अळी लागण्याची शक्यता जास्त असते. ...
fruit and vegetables export from india २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत ४७.३% वाढ ही या उपक्रमांची फलनिष्पत्ती आहे. भारतातून फळे आणि भाज्यांच्या एकूण निर्यातीचा विक्रम सरकारने अबाधित ठेवला आहे. ...
Farmer Success Story :उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून पिके जोपासण्यासाठी कष्ट घेतले तर चांगले उत्पन्न मिळते, याची प्रचिती धर्मापुरी (ता. कंधार) येथील शिवराज इंगळे या युवा शेतकऱ्याने दाखवून दिली आहे. ...
सध्याच्या अस्थिर हवामानामुळे टरबूज (कलिंगड) पिकांवर मोठा परिणाम होत फळधारणेवर संकट निर्माण झाले आहे. यामुळे फवारणीचा खर्च वाढला असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. ...
सांगली जिल्ह्यातून केळी थेट प्रयागराज येथील महाकुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहे. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...
Mosambi Market Update : मागील पंधरा दिवसांपूर्वी थंडी जास्त असल्याने मोसंबीचे दर पडले होते. थंडीची लाट ओसरताच दिल्लीसह इतर राज्यात जालना येथील मोसंबी मार्केटमधून विक्रीस जाणाऱ्या मोसंबीच्या दरात वाढ झाली असून, जालन्याची मोसंबी दिल्लीच्या फळबाजारात चा ...
fal pik vima yojana श्रीगोंदा तालुक्यातील आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. ...