सोलापूर जिल्ह्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असतानाच पेरूलाही शेतकरी प्राधान्य देत असल्याचे कृषी खात्याकडील नोंदीवरून दिसत आहे. जिल्ह्यात यंदाही आंब्यासह पेरूची लागवड सुरू असल्याचे सांगण्यात आले. ...
Falbag Lagwad Yojana महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी २०२४-२५ या वर्षासाठी अनुदानाला मान्यता देण्यात आली आहे. ...
Farmer Success Story : व्यापाऱ्याला विकायची ठरवल्यावर त्याचे निम्मेच पैसे यायचे ज्यामुळे स्वतः शेतमाल विकण्याचा निर्णय घेतला व शेलुबाजार परिसरामध्ये दुकान थाटून हा शेतमाल विकत आहे... ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (MNREGA) शेतकऱ्यांना रोजगार देणे, शेतीत उपयुक्त घटक वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक शेतीबरोबरच (Traditional Farming) प्रशासनाकडून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. ...
Sitfal Prakriya Udyog शेती सोबत जोड उद्योग म्हणून सीताफळावर प्रक्रिया केली जाते. सीताफळाचे मूल्यवर्धन केल्यामुळे जास्त किंमत मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी होऊ शकेल. ...