गेली काही वर्षे बदलत्या निसर्गचक्रात अडकून हापूसचा व्यवसाय कोलमडला होता. मात्र, यावर्षी अत्यंत चांगली थंडी पडल्याने हापूसची कलमे उत्तम मोहोरली आहेत. आता गरजेच्या वेळी हवामानात बदल सुरू झाल्याने यावर्षी हापूसला अच्छे दिन येण्याची आशा आहे. ...
Falbaga : कोरडवाहू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलू तालुक्यात शेतीचं चित्र बदलत असून, गेल्या तीन वर्षांत तब्बल ५०० एकर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन, शंभर टक्के अनुदान आणि विविध शासकीय योजनांच्या मदतीमुळे पेरू, संत्रा व मोसंबी ...
उन्हाळ्यात ओलीताची सोय असल्यास शेतकरी आंबिया बहार घेणे पसंत करतात. हलक्या ते मध्यम जमिनीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात बहार येऊन फळधारणेस सुरुवात होते. ...
या पौष महिन्यामध्ये थंडीही चांगली पडत आहे. ही थंडी आंबा, काजू, फणस या पिकांच्या मोहरासाठी अनुकूल असते. या महिन्यात आणखी एक कोकणी भाजीची लज्जत काही वेगळी असते ती म्हणजे 'पुस भाजी' ...